728*60px

Thursday, September 5, 2019

MPSC notes (भारताचे मानचिन्हे)

                     भारताचे मानचिन्हे
  • 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला.
  • राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो.
  • घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली.
  • जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोरयांनी रचले आहे.
  • संविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे.
  • वंदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे.
  • भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे.
  • या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे.

  1. राष्ट्रीय नदी : गंगा
  2. राष्ट्रीय महाकाव्य : गीता
  3. राष्ट्रीय जलजीव : गंगा डॉल्फिन
  4. राष्ट्रीय फळ : आंबा
  5. राष्ट्रीय विरासत पशु : हत्ती
  6. राष्ट्रीय खेळ : हॉकी
  7. राष्ट्रीय वृक्ष : वड
  8. राष्ट्रीय पशु : वाघ

No comments:

Post a Comment

Featured Post

भारताची सामान्य माहिती

                    भारताची सामान्य माहिती भारताचे क्षेत्रफळ :   32,87,263 चौ.कि.मी. भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) :   3,214 कि.मी. भारत...